Newsworldmarathi Mumbai : देशातील महागाईचा स्थिर कल पाहता, रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर रेपो दरात 0.50 टक्के कपात केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी झालेल्या MPC च्या या बैठकीत सलग तिसऱ्यांदा रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो आता 5.5 टक्क्यांवर आला आहे. आरबीआच्या या निर्णयामुळं सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल आहे.


Recent Comments